Friday 27 March 2015

एका चिमण्याची गोष्ट

ती दिसते. ती त्याला हवी तशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण

Tuesday 24 March 2015

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......
ते विषाच्या घागरी
मी अमृताचा गडवा
किंवा
पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............
या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला

Sunday 22 March 2015

असंही सेलिब्रेशन !!!!

 आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भावना व्यक्त करण्याची कृती अमानवी असू नये हे नक्कीच. एखाद्या मुलीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी कुणी शिटी मारतं , कुणी शुक शुक करतं, कुणी

Saturday 21 March 2015

बहुजनांनी गुढी उभारू नये ?

सण आले, आषाढीला माउलींची पालखी पुण्यात आली अथवा आषाढ मेघ दाटले कि मला काय होतं कुणास ठाऊक पण माझ्यातला कवी एकदम जागा होतो. जाणीवपूर्वक मी कधीच काही लिहित नाही. पण सणांना अनुसरून काहीतरी लिहावंसं वाटतं. मग मी लिहितो. गेल्या गुढीपाडव्याला लिहिलेली ' गुढी का उभारतात ? ' हि गोष्ट अशीच स्फुरली होती. आणि खरंच का उभारत असतील गुढी

Thursday 19 March 2015

मी स्वप्नंच पेरत जातो

अलिकडे राजकीय लिखाणाच्या घाईगर्दीत माझी कविता काहीशी मागे पडतेय. म्हणजे कविता लिहिणं होत नाही असं नाही. पण कविता पोस्ट करणं होत नाही. मी शिक्षणानं अभियंता आहे. एका बहू देशीय कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होतो. निवृत्तीसाठी चौदा पंधरा वर्षाचा अवकाश होता. तरी मी राजीनामा दिला. गावी जाऊन शेती करू लागलो. कुटुंब पुण्यात. गावाकडे मी मात्र एकटाच.

Monday 9 March 2015

Love Poem , Prem Kawita : मी तुझ्या श्वासात आहे

स्त्री तिचं पाहिलं प्रेम कधीच विसरत नाही असं म्हणतात.पण खरंतर स्त्रीच काय कोणतीही व्यक्ती आयुष्यात कोणतीही घटना कधीच विसरत नाही. प्रेम तर कधीच विसरता येत नाही.
आणखी एक गोष्ट

Friday 6 March 2015

कशाला हवी गोहत्या बंदी ?

 महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेतला. अनेक हिंदू धर्मियांना त्यामुळे आनंद झाला. पण खरंच गोहत्या बंदीची गरज होती का ? गोहत्येमुळे आमच्या भावना दुखावल्या जातात असे म्हणणाऱ्या हिंदूंना ग्रामीण भागातल्या भाकड जनावरांची काय अवस्था असते ते माहित आहे का ?

Wednesday 4 March 2015

उद्धवराव आणि शेखचिल्ली

आजपर्यंत कुणाचा गाजला नसेल इतका मोदींचा कोट गाजला. ' मोदिका कोट …… केजरीवालका मफलर. ' अशी तुलना झाली.

म्हणणारे म्हणतात कि, '  केवळ त्या कोटामुळे दिल्लीची सत्ता भाजपाच्या हातुन गेली. '

कुणी म्हणालं ,  ' मोदींचा दहा लाखाचा कोट मतदारांच्या डोळ्यावर आला. '

कॉंग्रेसला भाजपावर टीका करायला इतर कोणताही राजकीय मुद्दा सापडत नाही त्यामुळेच असला मुद्दा मिळाला कि ते अधाश्यासारखे तुटून पडतात.

मग नंतर कळालं

Tuesday 3 March 2015

मोदींचा कोट …… उद्धवची लंगोट

मोदींच्या कृपेने शिवसेनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळाल्या. भाजपा - शिवसेना युतीला ४३ जागा मिळाल्या. आणि आपणच वाघ मारला अशा अविर्भावात उद्धव ठाकरे वावरू लागले. बेताल वक्तव्ये करू लागले. मिशन १५१ ची घोषणा करून उद्धव ठाकरे विधानसभेला सामोरे गेले. मित्राशी दगा केला. आणि महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण करून ठेवली. पण

Sunday 1 March 2015

Cricket : टिम इंडियाची धाव कुठपर्यंत ?

 इंग्लंडचा दौरा, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा त्यानंतरची इंग्लंड , ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातली तिरंगी  मालिका. काय पाहिलं आम्ही या दोन महिन्यात ? फक्त पराभव. कुचकामी गोलंदाजी. कागदावर पहाडासारखी वाटणारी पण