tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post391903868783159658..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: Shivsena, BJP : मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे Vijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-81432071530437111062016-08-07T20:22:06.962+05:302016-08-07T20:22:06.962+05:30उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे ...उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे बोलणे म्हणजे लहानग्याने मोठ्यां जवळ रडून आपलेच खरे हे सांगणे ।। धुर्त राजकारणी अशी भाषा न वापरता योग्य पर्याय वापरतो मग त्याचा अंजाम काहीही होवो ।। बिघडलेल्या डावालाही योग्य ट्रॅकवर आणून शत्रूला चित करतो ।। पण अजूनही उध्दवना राजकारणातीली निर्णय क्षमता सिध्द करता येत नाहीय ।।<br />लाचारी पत्करून सत्तेत जातांना सामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणल्या असत्या तर उध्दवजींनी सत्तेची लालसाच केली नसती.परंतू तेंव्हा त्यांच्या जवळ असणारे सत्तेत जाण्याकरीता उतावळे होते तर सामान्य सैनिक स्वाभिमानाने विरोधात बसावे ह्या मताचे होते.<br />भाजपाच्या लाटेमुळे सेनेचे बाप म्हणण्याचे स्वप्न तर भंगलेच परंतू मोदी शहांपुढे नतमस्तक होण्याची वेळ आली.Rajendra Patilnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-29295529725291377372016-08-07T20:20:05.172+05:302016-08-07T20:20:05.172+05:30उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे ...उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे बोलणे म्हणजे लहानग्याने मोठ्यां जवळ रडून आपलेच खरे हे सांगणे ।। धुर्त राजकारणी अशी भाषा न वापरता योग्य पर्याय वापरतो मग त्याचा अंजाम काहीही होवो ।। बिघडलेल्या डावालाही योग्य ट्रॅकवर आणून शत्रूला चित करतो ।। पण अजूनही उध्दवना राजकारणातीली निर्णय क्षमता सिध्द करता येत नाहीय ।।<br />लाचारी पत्करून सत्तेत जातांना सामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणल्या असत्या तर उध्दवजींनी सत्तेची लालसाच केली नसती.परंतू तेंव्हा त्यांच्या जवळ असणारे सत्तेत जाण्याकरीता उतावळे होते तर सामान्य सैनिक स्वाभिमानाने विरोधात बसावे ह्या मताचे होते.<br />भाजपाच्या लाटेमुळे सेनेचे बाप म्हणण्याचे स्वप्न तर भंगलेच परंतू मोदी शहांपुढे नतमस्तक होण्याची वेळ आली.Rajendra Patilnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-60425736217526680692014-11-15T05:42:22.122+05:302014-11-15T05:42:22.122+05:30मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. का...मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही. <br /><br />मित्रा भाजपा सत्तेवर आले त्याला चार दिवस झाले. सत्तेत आल्यानंतर चार दिवसात आरक्षण काढयला मुख्यमंत्र्यांजवळ जादुची कांडी नाही. हि केस चार महिन्यांपासून न्यायालयाधीन आहे. आणि पूर्वीच्या सरकारने नेमून दिलेली मंडळीच आरक्षणाच्या बाजुने बाजू मांडताहेत. कृपया समाजात गैरसमज पसरवू नयेत.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-39532362829783827602014-11-15T00:03:47.056+05:302014-11-15T00:03:47.056+05:30मराठ्यांनो निवडणूकीत लय भाजप भाजप म्हणून बोंबलत हो...मराठ्यांनो निवडणूकीत लय भाजप भाजप म्हणून बोंबलत होतात ना ............घ्या आता भाजप..........हरामखोरांनो आम्ही रक्ताचं पाणी केलं आरक्षणासाठी आणि तुमच्यासारख्या दळभद्री लोकांनी भाजपला उरावर बसवलं........उच्च न्यायालयात भाजपा सरकारने बाजू व्यवस्थीत न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालय...........समाजहिताचे कोणतेपक्ष आहे हे ओळखायला शिका.........आम्ही एखाद्या पक्षाविषयी सकारात्मक बोललो की लगेच आम्ही विकल्या गेलोत असे आरोप होतात अरे हरामखोरांनो.......तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाहीय रे आमची............शरिरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यत समाजासाठी लढणार.........याद राखा भाजपा सरकारच्या काळात मराठ्यांची अन् शेतक-यांची माती होणार आहे........ही तर सुरूवात आहे...............Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-6263910690094072632014-11-12T07:43:54.952+05:302014-11-12T07:43:54.952+05:30रमेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपले म्हणणे बरोबर आ...रमेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपले म्हणणे बरोबर आहे पण हे उद्धव समर्थकांना पटत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेतला वाटा आणि भाजपाला झुकवण हो दोनच ध्येय उद्धव ठाकरेंनी बाळगली. प्रचारादरम्यानही ते विकासावर फारसे बोललेच नाही. त्याविषयी मी माझ्या काही लेखात लिहिलं आहे. काही वाचकांना वाटतं मी शिवसेनेवर जाणीवपुर्वक टीका करतोय. पण तसं नाही. भाजपानं या पाच वर्षात काही भरीव नाही केलं तर मी त्यांच्यावरही टीका करायला कमी करणार नाही. <br />Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-81755308152827055502014-11-12T00:22:27.335+05:302014-11-12T00:22:27.335+05:30विजयजी
उध्दवचे बरेच निर्णय चुकलेत
निकाल लागल्यावर...विजयजी <br />उध्दवचे बरेच निर्णय चुकलेत<br />निकाल लागल्यावर त्यानी <br />ज्यानी आपल्याला मते दिली<br />त्यांच्या विकासाच त्यांना मजबूत<br />सरकार देण<br />मराठी माणुस आणि हिंदूत्वाचा<br /> काहिच विचार नाही केला<br />भाजपा पुढे एकच मागणी मला <br />किती मंत्रीपदे मिळणार एवढी एकच <br />मागणी ज्या लोकांनी ६३ आमदार <br />निवडुन दिले त्या लोकांचे काय प्रश्न आहेत<br />ह्याच्याशी त्यांना काही देणघेण नाहिए<br />आणि विधानसभा आध्यक्षपद यासाठी <br />त्याना सेनेची ६३ तरी मते मिळतील का?Ramesh Dhakanehttps://www.blogger.com/profile/08031712198295351772noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-18236777416512852682014-11-11T14:48:18.866+05:302014-11-11T14:48:18.866+05:30संदीपजी आपली प्रतिक्रिया अत्यंत योग्य आहे. ब्लॉगला...संदीपजी आपली प्रतिक्रिया अत्यंत योग्य आहे. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार. असेच भेटत रहा. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-53591203093152374662014-11-11T11:53:37.062+05:302014-11-11T11:53:37.062+05:30 सत्ता सोडवत नाही आणि स्वाभिमानाचं काय करावं हेही ... सत्ता सोडवत नाही आणि स्वाभिमानाचं काय करावं हेही समजत नाही अशी कोंडी झालीय शिवसेनेची. राष्ट्र्वादीने पाठिंबा देणं आणि शिवसेनेने स्वाभिमानाच्या गोष्टी करणं हे सत्तापिपासु प्रादेशिक पक्षांचं राजकारण आहे यात विश्वासघात,गद्दारी या भावनिक गोष्टी झाल्या.त्या भावनिक गोष्टीत आपण अडकतो आणि आपले (so called) नेते घानेरड राजकारण करून मोकळे होतात.आणि आपण आपली मत मांडत बसतो.भाजपा विकासा च्या मार्गावर आहे सर्व पक्षांनी त्याना मदत करावीखेळ मनाचेhttps://www.blogger.com/profile/09493015896581151366noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-43922846462763766032014-11-10T20:14:44.933+05:302014-11-10T20:14:44.933+05:30अमोलजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आ...अमोलजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आपले मनपूर्वक स्वागत. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. असेच भेट देत रहा. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-7083981196079058832014-11-10T20:12:34.669+05:302014-11-10T20:12:34.669+05:30सुजीत, केवढी परखड प्रतिक्रिया नोंदवली आहेस. नुसती ...सुजीत, केवढी परखड प्रतिक्रिया नोंदवली आहेस. नुसती परखड नाही तर वास्तवसुद्धा आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची अलर्जी वगेरे काही नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे शिवसेनेला पाठींबा दिला असता तर शिवसेना केव्हाच बोहल्यावर चढली असती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. आता ते सगळ्यांनाच नाके मुरडणार. कारण म्हणतात ना, ' कोल्ह्याला द्राक्षे आंबट. ' तशातली गत आहे उद्धव ठाकरेंची. इतकाच स्वाभिमान होता तर आजही ' कुणावर विश्वास उरला नाही पण चर्चा चालू राहील. ' असं विधान करण्याऐवजी विरोधात बसले असते. पण केकचा मोह सुटत नाही ना. <br /><br />Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-38855505160819030062014-11-10T17:26:48.865+05:302014-11-10T17:26:48.865+05:30इतकी राष्ट्रवादीची अलर्जी आहे तर, शरद पवारांना पंत...इतकी राष्ट्रवादीची अलर्जी आहे तर, शरद पवारांना पंतप्रधान पदाचे समर्थन का बर दिले होते? शरद पवार बाळासाहेबांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष का आहेत? आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठींबा का दिला होतात? भाजपने राष्ट्रवादिला पाठींबा कधीही मागितला नाही. जर शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला तर, तर राष्ट्रवादीचा नाही प्रश्नच येत नाही. शिव सेनेने जनतेला मूर्ख समजू नये, शिवसेना लाचार नेतृत्वाचा पक्ष आहे हे त्यांनी आधीच साबित केले आहे. अजित पवार बरोबर का बर वाटाघाटी करीत होता ? हे प्रथम स्पष्ट करावे. अजूनही एक दिवस आहे. संजय राउतला लांब ठेव आणि स्वतः विचार कर. महाराष्ट्रासाठी काय योग्य पाऊल आहे हे समजण्याइतकी तुझी कुवत नक्कीच आहे. तुझा आताचा मुख्य प्रोब्लेम संजय राउत आहे, BJP नाही. उधोजीराजेना वंशपरंपरेने शिवसेना पक्ष प्रमुखपद (लायकी नसताना ) मिळाले असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे बिलकुल नाही, म्हणून शिवसेनेचे हसू होत आहे. शिवसेनेत हिम्मत नाही...एवढाच स्वाभिमान दुखावला होता तर सरळ केंद्रातून गीतेंना का नाही राजीनामा देऊन विरोधात बसवले? शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत लोणी किती मिळते याकडे डोळा ठेवायचा आणि तो मिळाला नाही की मात्र "महाराष्ट्राचा अपमान होतोय", "आमचा सन्मान राखला जात नाही" असे ढोंग करायचे...जनतेला सगळे कळते उधोजी...भाजप कदाचित तुमचा सन्मान राहत नसेलही...पण आपणही हेच केले असते त्यांच्या जागी असतात तर..१०० टक्के माज दाखवला असता....वो करे तो 'अपमान' ओर आप करे तो 'स्वाभिमान'?..Anonymoushttps://www.blogger.com/profile/09937440252393162340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-56215546557326568452014-11-10T14:43:52.438+05:302014-11-10T14:43:52.438+05:30आज ची वस्तुस्तीतीआज ची वस्तुस्तीतीAmol Parakhhttps://www.blogger.com/profile/03008313120486786062noreply@blogger.com