tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post694629793278524926..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: कर्ज माफीने प्रश्न मिटतील ? ( Debt waivers will erase questions? )Vijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-28421614291559372652020-04-30T19:18:37.536+05:302020-04-30T19:18:37.536+05:30अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद बापूराव. तुमच्या म...अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद बापूराव. तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. परंतु जे साथ वर्षात घडले नाही ते लगेच घडण्याची सूत्रं शक्यता नाही. हो तसे काही झाले तर भाजप सरकारच्या काळातच होईल. एवढे मात्र नक्की. <br />Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-87566332305449617872017-06-12T11:48:32.366+05:302017-06-12T11:48:32.366+05:30नमस्कार,
मी काही शेती करत नाही पण माझ...नमस्कार,<br /> मी काही शेती करत नाही पण माझे सर्व नातेवाईक अल्पभूधारक शेतकरी आहेत , त्यांचे शेतीतील प्रश्न आहेत मी जवळून पहिले आहेत . मला आठवतेय माझ्या लहानपणी त्यांची आर्थिक स्थिती होती , पण आता स्थिती आहे त्यांची स्थिती हलाखीची आहे , कारण कमी पाऊस, शेतमालाला योग्य भाव न मिळणे अशी आहेत . <br /> शासनाने कर्जमाफी दिल्याने प्रश्न सुटणार दाहकता थोडी कमी होईल . खास करून अल्पभूधारक शेतकर्यां ना थोडा आधार मिळेल . शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आडते , व्यापारी यांची साखळी मोडून काढावी लागेल , सहकार मध्ये पिढ्या पोसण्याचे काम केलं आणि सहकारी बँक बुडवल्या कडक कारवाई करावी लागेल . शेतीमाल खराब होऊ नये म्हणून गावोगावी अनुदानित शीतगृहे पाहिजे , तसेच वाहतूकसाठी शीतगृहे असणारी वाहने कमी भावात वाहतूकसाठी पाहिजे . <br /> आपल्याइथून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात झाला पाहिजे , त्यासाठी पॅकिंग दर्जा सुधारला पाहिजे. खेदाची गोष्ट अशी कि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा जोर फक्त औद्योगिक विकासावर जास्त आहे , तेव्हडीच मेहनत जर शेतीव्यवस्था साठी घेतली तर खूप बरे होईल . <br />मुंबई दिल्ली कॉरिडॉर मध्ये औरंगाबाद ला कारखाने येऊ घातलेत ते जायकवाडी धरणाचं जीवावर पण जायकवाडी धरण मराठवाडचयी गरज पूर्ण करू शकत नाही तर नवीन कारखानें ला पाणी कुठून देणार ? <br /><br />धन्यवाद <br />बापू टांगळ Anonymoushttps://www.blogger.com/profile/11693746842050516146noreply@blogger.com