Monday 29 March 2021

कप्प्यात डोकावताना

मी कवींवर फार झोंबणारी टीका करतो. कवींवरच नव्हे तर कोणत्याही सवंग लेखनावर फुलं उधळायला मला जमत नाही. त्यामुळे बहुतेकजण माझ्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कवी तर माझ्या सावलीला उभं राहणंही पसंत करत नाहीत. अगदी

Saturday 13 March 2021

सहवास आणि आशीर्वाद.


दुपारी एका व्हॉट्स अप ग्रुपवर एकाने, "चांगल्या प्रतीचे आंबे कुठे मिळतील?" अशी विचारणा केली होती. खाणे, पिणे, फिरणे, मौज, मजा याचा शौक असलेलेच खूप. "चला पार्टी करू या. " तरुणांपासून, ज्येष्ठांपर्यंत आणि वृद्धांमध्येही अगदी पावला पावलाला सापडतील. परंतु

आठ दिवसात कोंबडीला पिल्लं सुध्दा होत नाही.

दोन दिवसावर आलेल्या एमपीएससी परीक्षा आज मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. आणि पुन्हा आठ दिवसात परीक्षा घेण्याचे वचन दिले. त्या वाचनाचा भरोसा काय? आठ दिवसांनी कोरोना ची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर काय करणार आहात? की तेव्हा,

बॉम्बे बेगम आणि अयोध्येचा रावण

नेटफलिक्स वर बॉम्बे बेगम वेब सिरीज आहे. त्या विषयी आणि त्यातील भगवत गीतेचा आधार घेवून लिहिलेल्या संवादा विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आज नव्हे कला क्षेत्रात अनेक वर्षापासून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू चालीरीती , हिंदू रीतिरिवाज याच्या विरोधात लिहिले की तशा लेखकाचा सन्मान केला जातो. त्यालाच पुरस्कार दिले जातात. तशा साहित्यकृतीला,

'समतेचा ध्वज' प्रत्येक कवीने पदरी बाळगावा असा ग्रंथ




( प्रत्येक कवीने लेखकाने हा लेख वाचायलाच हवा.) 

जेष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या समग्र कवितांचा आढावा घेणारा. त्यातील निवडक कवितांचा समावेश असलेला 'समतेचा ध्वज ' हा ग्रंथ खुद्द त्यांनीच मला दिला. वेळ काढून तो मी वाचला. जमेल तसा समजून घेतला. भारावून गेलो आणि आज पोस्ट लिहायला बसलो. कवी उद्धव कानडे मला गुरुतुल्य. त्यांच्या कवितेवर मी पामराने काय लिहावं. पण जे भारावलेपण आहे ते मला लिहिते करते आहे.  

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे