Tuesday 26 February 2019

#मोदी_मिशन : राज ठाकरे सारखे राज्यकर्ते हेच खरे देशद्रोही. - rulers like Raj Thackeray are the true traitors

narendra modi, rahul gandhi, pulvama attack, raj thakre, ,
मागचे पाच सहा दिवस खूपच धावपळीत होतो. मनात असूनही पोस्ट करू शकलो नाही. पुलवामा हल्ला घडला आणि विरोधकांचा आत्मविश्वास ढासळला. आपण जीवाचा आटापिटा करून रान उठवले. तत्व गुंडाळून ठेवून आघाड्या केल्या. आणि

Monday 25 February 2019

प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?

आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु

Thursday 21 February 2019

#मिशन_मोदी : उद्या शिवसेना पंतप्रधानपद सुद्धा मागेल

dewendra fadnvis, udhhaw thakre, bjp, shiwsena, narendra modi
( आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी मी इथे जी व्यंगचित्रे पोस्ट करतो ती सर्व मी नेटवरून घेतलेली असतात. परंतु ती मी जशीच्या तशी शक्यतो पोस्ट करत नाही. त्यात माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. )

परवा भाजप - शिवसेना युती झाली. काल मी त्यावर पोस्ट लिहिली. तेव्हा

Wednesday 20 February 2019

#मिशन_मोदी युतीची गरज कुणाला शिवसेनेला कि ..... ?

narendra modi, udhhaw thakre, bjp, shivsena, loksbha 2019
गेली वर्ष दोन वर्ष विरोधकांसह मिडिया, भाजपला युतीची गरज आहे आणि त्यामुळे भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंनी केलेला अपमान नाक दाबून गिळत आहेत असे सांगत सुटले होते. भाजप नेते शांत होते. वेळप्रसंगी आशिष शेलार, फडणवीस आणि अमित शहा यांनींही योग्य पलटवार केले आहेतच. पण त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे

Tuesday 19 February 2019

हे कसलं शिवप्रेम ? Is it the respect about Chatrapti Shivaji Maharaj ?

shiwaji maharaj, chatrapti shiwaji, hindawi rajy, छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य
काल भगवे झेंडे लावून गाड्या फिरवणारे तरुण पाहिले आणि शिवजयंती आल्याची जाणीव झाली. आज फेसबुक चाळले तर शिवरायांवर पोस्ट नाही असा मावळा सापडेना. धन्य झाल्यासारखे वाटले.

सकाळी सकाळी चिरंजीव आले. म्हणाले, " ते शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवणं गरजेचं आहे का ? " आणि

७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन


मित्र हो,

२० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०१९ असे सलग पाच दिवस पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने ७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका

Sunday 17 February 2019

#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं ?

narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike
पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेलनाला गेलो होतो. पुलवामा हल्ल्या संदर्भात अनेक कवींनी आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या. आठ दहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.

प्रेम विवाह करावा की करू नये

love, friendship, girl friend, marriage , love marriage, boy and girlदैनिक प्रभातमधील प्रकाशित माझा लेख.

८० % प्रेम यशस्वी होत नाहीत एका अभ्यास गटाचं अवलोकन आहे. प्रेम ही ठरवून करण्याची गोष्ट नाही असे आपण म्हणतो. पण

Thursday 14 February 2019

#मिशन_मोदी : कोण म्हणतो भाजपमध्ये घराणेशाही आहे काय ?

narendra modi, rahul gandhi, manmohan sing,
२०१४ ला भाजप आणि मोदींना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या मिडियाने आता मात्र मोदींना केवळ पाण्यात पहायचे ठरवले आहे. काही झालं तरी मोदींच्या आणि भाजपच्या कोणत्याही कृतीत नकारात्मकता कशी शोधायची याचं या पत्रकारांना खास ट्रेनिंग देण्यात आलं असं दिसतं. आणि

Wednesday 13 February 2019

#मिशन_मोदी : देशाची अस्मिता विकू नका

narendra modi, rahul gandhi, ashutosh gupta, priyanka gandi,
आमच्या पत्रकारिता किती पोरकट आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार आशुतोष गुप्ता. आशुतोष गुप्ता कोण हे अनेकांना माहित नसेल. हा एकेकाळचा हिंदी वृत्त वाहिन्यांचा संपादक. पुढे नौकरी सोडली आणि आम आदमी पार्टीत दाखल झाला. एकेकाळी

#मिशन_मोदी : प्रियांकाचं कर्तृत्व काय ?

maymrathi blogspot com ,  narendra modi, priyanka gadhi, rahul gandhi,
प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे सरचिटणीस पद सांभाळले म्हणून देशात फार मोठी उलथा पालथ होणार अशा अविर्भावात सर्व पत्रकार आणि मीडिया वावरते आहे. मी माझ्या पोस्टमध्ये जनतेविषयी फार नाही बोलत. कारण आमच्या ३० % जनतेला स्वतःच मत नाही. बातम्या पाहून, पेपर वाचून आणि विरोधक जे काही बोलतात त्यावरून या

Tuesday 5 February 2019

बेकरीला मोदी जबाबदार आहेत का ?

सध्या शेतकरी, बेकारी  विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना  केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं कि आपण सहज सत्ता मिळवू शकतो असा विरोधकांना ठाम विश्वास आहे. नोटबंदीमुळे उद्योग बुडाले आणि त्यामुळे बेकारी वाढली असा विरोधकांचा दावा आहे. तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले माननीय विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमूहाचे सर्वेसर्व्हा आहेत. गरीब सवर्णांना सरकारने आरक्षण दिले तेव्हा, ' आरक्षण वाढले पण नौकऱ्या आहेत कुठे ? ' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यासंदर्भात मी त्यांना मेल केली होती. त्यातल्या मजकुरावरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. त्यांना मी जे लिहिले ते असे -

Monday 4 February 2019

#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी

narendra modi, rahul gandhi
सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या