Showing posts with label marathi poem. Show all posts
Showing posts with label marathi poem. Show all posts

Monday, 29 March 2021

कप्प्यात डोकावताना

मी कवींवर फार झोंबणारी टीका करतो. कवींवरच नव्हे तर कोणत्याही सवंग लेखनावर फुलं उधळायला मला जमत नाही. त्यामुळे बहुतेकजण माझ्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कवी तर माझ्या सावलीला उभं राहणंही पसंत करत नाहीत. अगदी

Saturday, 13 March 2021

'समतेचा ध्वज' प्रत्येक कवीने पदरी बाळगावा असा ग्रंथ




( प्रत्येक कवीने लेखकाने हा लेख वाचायलाच हवा.) 

जेष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या समग्र कवितांचा आढावा घेणारा. त्यातील निवडक कवितांचा समावेश असलेला 'समतेचा ध्वज ' हा ग्रंथ खुद्द त्यांनीच मला दिला. वेळ काढून तो मी वाचला. जमेल तसा समजून घेतला. भारावून गेलो आणि आज पोस्ट लिहायला बसलो. कवी उद्धव कानडे मला गुरुतुल्य. त्यांच्या कवितेवर मी पामराने काय लिहावं. पण जे भारावलेपण आहे ते मला लिहिते करते आहे.  

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे

Sunday, 12 April 2020

चारोळी म्हणजे काय?

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय? हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही नव्हतं. 'एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे

Friday, 13 September 2019

marathi kavita : बाप होता आलं पाहिजे

रात्रीचे एक वाजले होते. बरंचसं फेसबुक झोपी गेलं होतं. अगदी तुरळक चार सहा हिरवे दिवे अजूनही जागे आहोत असं सांगत होते. पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी

Wednesday, 12 June 2019

मी असाच आहे

बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते

Friday, 7 June 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं  तसं एका बैठकीचं काम. पण

घंटेवरले फुलपाखरू : प्रकाशनाची हायकूमय संध्याकाळ

जे जे चांगलं त्याविषयी लिहावं अशी माझी भूमिका असते. आजवर मी कायम साहित्यवर्तुळाच्या परिघाबाहेर राहिलो. त्याला अनेक कारणं होती. त्याविषयी इथे बोलणं उचित होणार नाही. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मी या परिघातला एक बिंदू होण्याचा प्रयत्न करतो आहे. केंद्रबिंदू वगैरे नाही बरं का ! वर्तुळाच्या अवकाशात असतो कुठेतरी मी. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो. श्रीपाल सबनीस, ह्रद्यनाथ मंगेशकर, अरुणा ढेरे अशा मात्तबर व्यक्त्यांनी मांडलेले विचार ऐकले. काव्यसंग्रहाचं प्रकाशन म्हटलं कि

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.

संगीतकार म्हटलं कि

Tuesday, 4 June 2019

पानापानात आढळणारी चंदनाची फुलेफुले

महिना होऊन गेला असेल. मी आणि गझलकार बबन धुमाळ FC रोडवरील वैशालीत बसलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. पोटाचे कानेकोपरे काहीतरी चटपटीत हवं म्हणून याचना करत होते. आमी नुकतेच स्थानापन्न झालो होतो. मेनूकार्ड उघडण्याच्या तयारीत होतो. तर समोर जेष्ठ कवी मभा चव्हाण उभे. त्यांच्या सोबत एक स्त्री. क्षणभर मी ओळखलेच नाही. कारण प्रत्यक्ष परिचय नव्हता. फेसबुकवर चेहरा पाहिलेला. मभांना नमस्कार केला आणि त्या स्त्रीकडे वळून म्हणालो, " तुम्ही चंदना सोमाणी का? " त्या म्हणाल्या,"हो." आणि मभांकडे निर्देश करत म्हणाल्या,"आणि हे माझे बाबा."

मभांचा आणि माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्या अत्यंत दर्जेदार कवितेमुळे मला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. पुढे चंदनाच म्हणाल्या,

Wednesday, 29 May 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

Tuesday, 2 April 2019

असा 'मनोहर' होणे नाही No Politician will born like Manohar Parrikar

अलिकडे देशात कोणतीही घटना घडली कि सोशल मिडिया मुळे ती काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वोमुखी होते. मी काल एका कवी संमेलनात होतो. कवींच्या कविता ऐकता ऐकता सहज फेसबुक ओपन केले तर. मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट दिसल्या. खरे काय हे जाऊन घेण्यासाठी गुगल केलं. तर condition of Manohar Parrikar is extremely critical असेच दिसले. घरी पोहचलो. टीव्ही बंद होता. ' मनोहर पर्रीकरांचं काय झालं माहित आहे का तुला ? असं पत्नीला विचारलं तर 'गेले’ असं तिने जड स्वरात सांगितलं. घाई घाईने टिव्ही लावला. तर

कवितेचे दोन दिवस Two days of poem


२३ आणि २४ मार्च हे दोन दिवस म्हणजे पुणेकर साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरली. हे दोन दिवस SM जोशी हॉलला सांस्कृतिक नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वास्तूने दोन दिवस रसिकांची मांदियाळी अनुभवली. लेकुरवाळा विठू होऊन कलाकारांना,

Tuesday, 19 February 2019

७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन


मित्र हो,

२० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०१९ असे सलग पाच दिवस पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने ७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका

Sunday, 27 January 2019

साहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune

maymarathi.blogspot.com
साहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. तरीही खऱ्या अर्थाने मुलाखतकार म्हणूनच ते सर्वदूर परिचित आहेत. जेष्ठ कवी वि. सु.चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. कार्यक्रमाचं वार्तांकन नाही करत मी. मला लिहायचं आहे ते

Saturday, 19 January 2019

माझ्या ओळखीचे गावं Why do not the children take care of their parents?

Marathi poem,
मुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्येक आई बाबांचा परीघ. पण मुलांच्या परिघात मात्र बऱ्याचदा आई बाबांना स्थान नसल्याचे दिसते.बऱ्याचदा घरात येणाऱ्या सुनाच याला करणीभूत असतात असंही ही ऐकायला मिळतं. काहीवेळा

Thursday, 17 January 2019

नवं पुस्तक : शिवारातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे

नवं पुस्तक : शिवरातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे
 
प्रवीण देवरे यांचं शिवारातलं चांदणं माझ्या अंगणात पोहचलं त्याला दहा बारा दिवस होऊन गेले. पण त्या चांदण्यात मनसोक्त न्हाऊन निघावं असं वाटत असतानाही ते चांदणं ओंजळीत घ्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. वरवर काव्यसंग्रह वाचून मी लिहू शकलो असतो पण तो माझा स्वभाव नाही. आज कोणी माझ्याकडे आलं तर सरांच्या काव्यसंग्रहात जागोजागी

Tuesday, 15 January 2019

पोलीस, पासपोर्ट आणि कविता ( police, passport and poem )


( सर्वात आधी माझ्या सर्व कवी मित्रांना, रसिक वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. )

आपल्याविषयी कधी बोलायचं नाही असा माझा शिरस्ता आहे. कारण मी कोण ? एक यकिंचित माणूस. कधीतरी राख होऊन या पंचप्राणांत पुन्हा विलीन होणार. त्यामुळे मी जेव्हा अशी पोस्ट लिहितो तेव्हा ती केवळ कवितेचं मोठेपण कथन करण्यासाठी असते. अनेकजण खूप फुटकळ लिहितात असं मी म्हणतो तेव्हा

Wednesday, 18 October 2017

त्या वळणावर ( on that turn )

ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत उमलते.......ती असते अबोल पण तिची पैंजण बोलत असतात ..........तिच्या चुडयाची किणकिण सगळ्या घराला मंत्रमुग्ध करून टाकते.

नव्याचे नऊ दिवस सरतात आणि

Friday, 12 May 2017

तुझ्या चेहर्‍यामध्ये .....( In your face )


तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात.............एका अदृश्य नात्यांनं बांधले जातात..........कळत नकळत एकजीव होतात. तो तिचं सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवं असतं स्वच्छ.........मोकळं.........निरभ्र.त्या आभाळातले काळजीचे.......चिंतेचे मळभ त्याला नको असतात. ती रुसलेली, रागावलेली नको असते त्याला. तिचं हसू हेच त्याचं सर्वस्व. म्हणूनच तिला समजावू पहातो. तेव्हा तो म्हणतो -

Saturday, 14 January 2017

तरीसुद्धा जगत असतो ( love poem : Still living )

तरुणाईच्या उंबरठ्यावरचं आयुष्य खूप सुंदर असत......... पंखात बळ भरून आभाळा गवसणी घालावीशी वाटते ....... आपल्याला ठेच लागू शकते याचा विचार न करता वाटेवरच्या दगडाला दूर उडवून द्यावसं वाटतं........खोल पाण्यात डुबकी घेऊन एका दमात तळ गाठवासा वाटतो............जे जे नवं असेल, अज्ञात असेल ते सारं जाणुन घ्यावसं वाटत...........अवती भवती घोंगावनाऱ्या भ्रमरांची तमा न बाळगता