
काँग्रेस म्हणतं, ' आमचा पक्ष निधर्मी आहे आणि भाजपा जातीयवादी आहे. ' पण स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस शाही इमामांच्या पायाशी लोळण घेते आणि मतांची भिक मागते. आणि युपीतले मुस्लिमच काय पण दलितही सपा , बसपाला झुगारून भाजपाच्या पाठीशी उभे रहातात. कारण मतदारांनाही खरे जातीयवादी कोण हे कळून चुकलंय.
तरीही सांगावसं वाटतंय कि शिवसेना काय , मनसे काय , तृणमूल काय , सपा काय, बसपा काय , जदयु काय आणि द्म्रुक काय. हे कोणतेही पक्ष जनतेच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी जन्माला आलेले नाहीत.