Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Sunday, 12 April 2020

चारोळी म्हणजे काय?

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय? हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही नव्हतं. 'एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे

Thursday, 4 July 2019

खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.

जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.

पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार

Wednesday, 12 June 2019

मी असाच आहे

बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते

Friday, 7 June 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं  तसं एका बैठकीचं काम. पण

Wednesday, 29 May 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

Wednesday, 13 March 2019

प्रेम करावं असं का वाटतं ? Why do you want to love someone?

love, friendship, young couple, young generation, tin age
प्रेम हि गोष्ट खूप सुखदायी आहे. पण ते हवं तसं मिळालं. त्याने मनावर फुंकर घालण्याचं काम केलं तरच. अन्यथा रेम हे जीवघेणंच. प्रेमात आत्महत्या केल्याच्या खूप घटना आपण ऐकतो, पाहतो, वाचतो. अशी वेळ का येते ?

Thursday, 24 January 2019

का जाळावा अथवा पुरावा मृत देह ?

तिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं निमंत्रण आलं होतं म्हणून कार्यक्रमाला हजर राहिलो. कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप माहित नव्हतं.

Friday, 12 May 2017

तुझ्या चेहर्‍यामध्ये .....( In your face )


तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात.............एका अदृश्य नात्यांनं बांधले जातात..........कळत नकळत एकजीव होतात. तो तिचं सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवं असतं स्वच्छ.........मोकळं.........निरभ्र.त्या आभाळातले काळजीचे.......चिंतेचे मळभ त्याला नको असतात. ती रुसलेली, रागावलेली नको असते त्याला. तिचं हसू हेच त्याचं सर्वस्व. म्हणूनच तिला समजावू पहातो. तेव्हा तो म्हणतो -

Saturday, 14 January 2017

तरीसुद्धा जगत असतो ( love poem : Still living )

तरुणाईच्या उंबरठ्यावरचं आयुष्य खूप सुंदर असत......... पंखात बळ भरून आभाळा गवसणी घालावीशी वाटते ....... आपल्याला ठेच लागू शकते याचा विचार न करता वाटेवरच्या दगडाला दूर उडवून द्यावसं वाटतं........खोल पाण्यात डुबकी घेऊन एका दमात तळ गाठवासा वाटतो............जे जे नवं असेल, अज्ञात असेल ते सारं जाणुन घ्यावसं वाटत...........अवती भवती घोंगावनाऱ्या भ्रमरांची तमा न बाळगता

Monday, 31 October 2016

का उगा मी झुरतो ( love poem : Why am I brood )

मराठी प्रेम कविता , प्रेम कविता , love poem


आपण तिच्यावर खूप प्रेम करत असतो.
आपल्या मनातल्या सगळ्या भावनांचा पसारा आपण तिच्या पुढ्यात मांडतो.
पण ती .......
ती मात्र मी त्या गावीची नाही.
आपला तिचा काही संबंध नाही अशा थाटात आपल्या भावना नजरे आड करते.

Tuesday, 20 September 2016

मनं सैर भैर ( status of mind )

Marathi Poem , Love Poem

सैर भैर मन , sair bhair man


परवा एक पन्नाशीचा मित्र भेटला आणि म्हणाला , " अरे यार , मी प्रेमात पडलोय. खूप सैरभैर झालोय. काय करावं कळत नाही. इत्यादी ......इत्यादी. " माझ्या मनात लगेच चक्र फिरू लागली. विचारांची गर्दी झाली. पन्नाशीचा हा. कडेला आलेला संसार. सुसंस्कृत मुलं. काय गरज होती आपल्याला या वयात प्रेमात पडायची ? हे स्वतःला त्याच्या ठायी समजून माझंच माझ्याशी चाललेलं भांडण. आणि मग -

Saturday, 6 August 2016

मोडून घरटे चिमणी गेली ( sparrow has been broken the nest )


Love Poem, Sad Poem ( एका प्रियकराचे विरह गीत )

ती दिसते. ती त्याला हवी हवीशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण

Saturday, 11 June 2016

Marathi Poem : तुझ्याचसाठी


आज मूड एकदम मस्त आहे. का ? कुणास ठाऊक ! पण, खूप दिवसानंतर मनाची हि प्रसन्नता मी अनुभवतो आहे. मूड चांगला म्हणजे किती चांगला असावा ! अगदीच पंख असल्याप्रमाणे मी हवेत उडत असल्याचा भास मला होत होता. किंवा ती पहिल्यांदा आपल्या आयुष्यात आल्यानंतर मनाचं मोरपीस व्हावं ना तसं आज वाटत होतं .

संध्याकाळी चहा घेतला. संध्याकाळी म्हणजे

Wednesday, 9 December 2015

जुने मित्र


यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.

कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि

Thursday, 22 October 2015

अंधेर से देर......

खरंतर खूप उशीर झालाय. दुपारच्या जेवणाच्या वेळी सकाळचा चहा पुढ्यात आणून ठेवावा तसं काहीसं करतोय मी . पण म्हणतात ना , " अंधेर से…. देर भली. " तसं उशिरका होईना पण मला शहानपण सुचलंय ना. ' अंधेर से देर भली 'असा वाकप्रचार हिंदीत हे कि नाही मला माहित नाही. पण

Thursday, 8 October 2015

प्रेम हे प्रेम असतं......कि ?

कमल हसन आणि श्रीदेवीचा ' सदमा ' हा सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. स्मरणशक्ती हरवलेली श्रीदेवी. सर्वस्व झोकुन तिला प्रेम देणारा कमल हसन. आणि स्मरणशक्ती परतल्यानंतर कमल हसनला न ओळखणारी श्रीदेवी. परवा हा सिनेमा पाहिला आणि मला प्रश्न पडला प्रेम हे खरंच प्रेम असतं......कि

Sunday, 6 September 2015

प्रेम कसं करावं ?

अलीकडे तिच्यासाठी ' सामान ' अथवा ' माल ' हि उपाधी वापरली जाते ' तर त्या दोघांचं प्रेम कितीही निखळ असलं तरी त्याला ' लफडं ' संबोधलं जातं. त्याला आदर्शवादाचे वावडे असते आणि टपोरी वागण्यात धन्यता वाटत असते तर त्याला ती ' साधी भोळी ' नव्हे तर ' चिकणी चमेली '

Saturday, 1 August 2015

तुझ्या ओंजळीत सखे

I Wish all of you a 

                 Very      

Happy friendship day. 


मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


ती आयुष्यातून दूर जाते आणि तो तिच्या आठवणीत हरवून जातो. जगण्याची खरंतर इच्छाच उरलेली नसते त्याला. पण उद्याची आशा त्याला जगायला भाग पडते. मनात कुठेतरी एक उमेद असते,

Monday, 6 July 2015

प्रेमाहुनी जगी या

" स्वप्नांच्या पलीकडले." हि मालिका स्टार प्रवाहवर गेल्या तीन वर्षापासुन सुरु आहे. ती मालिकेत आजवर अनेक वळण आली. अनेक खाच खळगे आले. पण अहंकार सोडून केलं जातं ते प्रेम हि सांगण्यास हि मालिका कमीच पडली. नेमकं कसं असायला हवं प्रेम ?